आयला, आता आमची सटकली रे .................
म्हणे ३२ रुपयामध्ये घर चालवणारा श्रीमंत.............
काय म्हणावे या आयोगाला ? भाजी घेतली दोन किलो वांगे , आणि पाव शेर कांदे .........
तिकडे भाजीवाला म्हणतोय आयकर विभागाने मांगीतले प्यान नंबर .............
झाले का आता वांदे ? आता एक वेळची आहे खायची भ्रांत...........
आणि अश्या वेळी सरकार म्हणते इश्यू करू नका बसा शांत .............
आयला, आता आमची सटकली रे .............
आयला, आता आमची सटकली रे .............
तुटपुंज्या पगारावर चालवायचे कसे घर ........
दिवस न रात्र आम्हाला याची खंत ............
सरकार म्हणते चार पैशे इकडे तिकडे करायचे ..............
करावी कशाला फालतू चिंता. जिकडे बघावे तिकडे भ्रष्टाचार ............
किती काळ सांबाळून चालणार आहे आमचा सदाचार .......
सरकारने जगणे मुश्कील केले आहे ........
लावली आहे आम्हा गरीबाची ग्यास, वीज सगळेच महाग करून ठेवले आणि लावली आमच्या जीवनाची वाट ............
आता काय बोलायचे ............
सरकारने लाज, शरम, हया सर्वच सोडलेय ........
आयला, आता आमची सटकली रे ..........
आयला, आता आमची सटकली रे ..........
हे असले जीवन जगताना माणसे निराशेला टेकलेत ...........
आणि सरकार मात्र " जनता कि भलाई " के लिये म्हणून स्वताचे पोट भरून डेकार घेवून राहले..............
जिकडे बघावे तिकडे नुसता पैसा खातात ...........
सरकारला काय लेणे देणे लोक जगतात कि मरतात............
आयला, आता आमची सटकली रे ..........
" ज्याची जळते त्यालाच कळते " म्हणूनच " आयला , माझी जाम सटकते" भडव्या, नेत्यांनो, स्विस ब्यांकेत अरबो चोरीचे पैसे ठेवता आणि ३२ रुपयामध्ये
आमचे घर चालते तुम्ही आम्हाला शिकवता. साल्यानो, एक दिवस ३२ रुपयामध्ये काढून दाखवा .................... "
आजन्म तुमची गुलामी करत राहील भडवे लोकांनो "गरीबाची काय हि थट्टा लावली आहे पांढरपेश्या गुंड लोकांनो ........... "
चोर पे मोर " बनून आमच्या मेह्नितीच्या पैश्यावर बंगले बांधता साल्यानो ........
आयला, आता प्रत्येकाची सटकली पाहिजे आणि ................
भारतामध्ये करोडो सिंघम बनून या चोराचा नायनाट केला पाहिजे ............
आयला, आता आमची सटकली रे .................
" तुमची सटकली कि नाही मित्रानो ???