बुद्धिबळाचा खेळ संपला कि राजा आणि शिपाई पुन्हा एकाच डब्यात बंद होतात
माझ्यामुळे हे सर्व काही आहे.
माझ्यामुळे हे सर्व काही आहे.
मी नसतो/नसते तर तुमचे हाल कुत्र्याने सुद्धा खाले नसते
मरावे परी कीर्ती रूपी उरावे
एक ना दोन काय काय वक्तव्य असतात एकेकाची
पण
...
मेल्यावर सर्व काही समान, एकाच माळेचे मणी होऊन जातात
हे आपण सोईस्कर पणे विसरून जातो
बुद्धिबळाचा खेळ संपला कि राजा आणि शिपाई पुन्हा एकाच डब्यात बंद होतात
No comments:
Post a Comment